Browsing Category
देश
Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ
Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.
Corona Updates : देशात कोरोना बाधितांमध्ये 39.1 टक्क्यांनी वाढ, नव्या 12,608 रुग्णांची नोंद
भारतात नवीन COVID-19 रुग्णांमध्ये 39.1% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12,608 नवीन रुग्ण आढळले असून 72 जणांचा मृत्यू झाला आहे.
बस दरीत कोसळून ७ जवान मृत्युमुखी; जम्मू-काश्मीरमधील दुर्घटना; ३२ जण जखमी
पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्याने भारत-तिबेट सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) सात जवानांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले.
जि.प.शाळा कठोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठोरा येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सरपंच सुषमाताई खवले व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Tribute: अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिवादन
सर्व नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही श्रद्धांजली वाहिली.
‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, PM मोदींचा नवा नारा
'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.
मुंबई : पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात
मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nari Shakti: भारतीय सेनेत पहिल्यांदाच मानाचं स्थान मिळवत देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला
Nari Shakti :भारतात अनेक मोठमोठ्या पदांवर आपल्या जिद्द आणि चिकाटीने महिला पोहोचलेल्या दिसून येतात. भारतीय सेनेतही आज अनेक महिला कार्यरत आहेत. मात्र या काही महिलांनी भारतीय सेनेत सहभाग घेत फक्त देशाचे नावच उंचावले नाही तर महिलांसाठी एक आदर्श…
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : कुस्ती : कुस्तीमध्ये भारताचा पदकचौकार!; बजरंग, साक्षी, दीपकची सुवर्ण, तर…
पीटीआय, बर्मिगहॅम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य…
Har Ghar Tiranga: तिरंग्याच्या मागणीत दहापट वाढ, सगळी कामं सोडून होतेय फक्त तिरंग्याची छपाई
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलं असून, यानिनित्ताने घरोघरी झेंडा…