यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास चांगली झालेली नाही. 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबईला यावेळी सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला आहे. दोन्ही संघांसाठी पहिला कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.